Posts

Birasa Munda Jankari

Image
Birasa Munda Jankari  झारखंड के आदिवासी दम्पति सुगना और करमी के घर 15 नवंबर 1875 को जन्मे बिरसा मुंडा ने सेहस की स्याही से पुरुषार्थ के पृष्ठों पर शौर्य की शब्दावली रची। उन्होंने हिन्दू धर्म और ईसाई धर्म का बारीकी से अध्ययन किया तथा इस निष्कर्ष पर पहुंचे कि आदिवासी समाज मिशनरियों से तो भ्रमित है ही हिन्दू धर्म को भी ठीक से न तो समझ पा रहा है, न ग्रहण कर पा रहा है। बिरसा मुंडा ने महसूस किया कि आचरण के धरातल पर आदिवासी समाज अंधविश्वासों की आंधियों में तिनके-सा उड़ रहा है तथा आस्था के मामले में भटका हुआ है। उन्होंने यह भी अनुभव किया कि सामाजिक कुरीतियों के कोहरे ने आदिवासी समाज को ज्ञान के प्रकाश से वंचित कर दिया है। धर्म के बिंदु पर आदिवासी कभी मिशनरियों के प्रलोभन में आ जाते हैं, तो कभी ढकोसलों को ही ईश्वर मान लेते हैं। Birasa Munda Jankari  भारतीय जमींदारों और जागीरदारों तथा ब्रिटिश शासकों के शोषण की भट्टी में आदिवासी समाज झुलस रहा था। बिरसा मुंडा ने आदिवासियों को शोषण की नाटकीय यातना से मुक्ति दिलाने के लिए उन्हें तीन स्तरों पर संगठित करना आवश्यक समझा। पहला तो साम...

Birsamunda college

Image
Birsamunda college  बिरसा कृषि विवि के वेटनरी कॉलेज के दिव्यांग छात्र के साथ रैगिंग होने का मामला गुरुवार शाम को प्रकाश में आया है। रैगिंग के बाद छात्र को गंभीर हालत में कांके जेनरल हॉस्पीटल में भर्ती कराया गया है। कॉलेज के प्रथम वर्ष के छात्रों ने बताया कि सीनियर छात्र सात दिनों से सभी को बाल मुड़वाने का दबाव बना रहे थे। इसका विरोध करने पर जूनियर छात्रों के साथ दुर्व्यवहार किया गया।  पीड़ित छात्र ने पंजाब  से बीटेक करने के बाद वेटनरी कालेज में दाखिला लिया है। पीड़ित छात्र ने बताया कि सीनियर के डर से  80 प्रतिशत जूनियर छात्रों ने बाल मुड़वा लिये हैं या छोटे करा लिए हैं। ड्रेस कोड में रहने को लेकर काफी दबाव बनाया जा रहा था। छात्रावास से बाहर निकलने से सभी को सीनियर छात्रों ने मना कर रखा था। आपत्तिजनक चीजें दुकानों से खरीदकर लाने को कहा जाता था। बातें नहीं मानने पर सीनियर छात्र अपनी मनमानी पर उतर आए थे। छात्रों ने नेशनल एंटी रैगिंग टीम से की शिकायत छात्रों ने नेशनल एंटी रैगिंग टीम और बीएयू के एंटी रैगिंग सेल को भी ऑनलाइन शिकायत की है। इसके बाद प्रबंधन हरकत में आय...

Birsamunda photos

Image
संपादन करा रांचीचा  बिरसा मुंडा विमानतळ  ( आहसंवि :  IXR ,  आप्रविको :  VERC )  भारताच्या   झारखंड  राज्यातील  रांची  येथे असलेला विमानतळ आहे. रांची शहरापासून अंदाजे ७ किमी अंतारवर असलेल्या ह्या विमानतळावरुन अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू असतात. येथून दर वर्षी २,००,००० प्रवासी येजा करतात. बिर्सा मुंडा विमानतळ बिरसा मुंडा हवाई-अड्डा

Birsamunda story (बिरसा मुंडा)

Image
Birsamunda story   (बिरसा मुंडा) बिरसा मुंडा (Birsa Munda) :  (१५ नोव्हेंबर १८७५ – ९ जून १९००). आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी. त्यांचा जन्म झारखंडमधील उलिहातु या छोट्याशा खेड्यात वडील सुगना व आई करमी या दांपत्यापोटी झाला. जन्म गुरुवारी म्हणजे बिस्युतवार किंवा बृहस्पतिवार या दिवशी झाला, म्हणून त्यांचे नाव ‘बिरसाʼ ठेवण्यात आले. बिरसा यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे बिरसांच्या जन्मानंतर सर्व कुटुंब उदरनिर्वाहासाठी बिरसांची आत्या दासकीर हिच्या आयुभातु या गावी गेले. बासरी व टुईला वाजविणे, नृत्य, नकला, चित्र रेखाटणे, आखाड्यात जाणे इत्यादी छंदही त्यांच्या अंगी होते. Birsamunda बिरसांना शिक्षणाची आवड होती. सुरुवातीला ते आयुभातुजवळ सलगा गावी जयपाल नाग या वनवासी व्यक्तीने चालविलेल्या आश्रमात जात. पुढे बिरसांचे मोठे भाऊ कानु यांनी त्यांना जर्मन ईसाई मिशन स्कूलमध्ये दाखल केले (१८८६). तत्पूर्वी शाळेच्या अटीनुसार त्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला. शाळेमध्ये जर्मन लुथेरियन मिशनचे अध्यक्ष फादर नोट्रोट यांनी भाषणामध्ये मुंडा आदिवासींब...

Birsamunda histroy

Image
Birsamunda histroy Birsa Munda  – बिरसा मुंडा एक भारतीय आदिवासी क्रांतीकारक होते. ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. 19 व्या शतकातील शेवटच्या वर्षात मुंडा जमातीच्या आदिवासींव्दारा इंग्रज सरकार विरूध्द जनआंदोलने केली त्याचे नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केले होते. भारतीय स्वातंत्र्य लढयात हया आदिवासींच्या संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसामुंडा यांनाच जाते. आदिवासी जननायक बिरसामुंडा यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले गेले आहे. ते एकटेच क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान मिळाला आहे. आदिवासी क्रांतीकारक बिरसा मूंडा – Birsa Munda History In Marathi बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्हयातील उलीहातू या गावी झाला. त्यांच्या पालकांचे ते प्रथम अपत्य होते त्यामुळे मुंडा जमातीच्या परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाले. त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात व ग्रामीण भागात व्यतीत झाले. त्यांचे वडील जनावरे चारण्याचे काम करायचे ते ही वडीलांसोबत रानात जावून धर्नुविद्या व नेमबाजीचा सराव करा...